गर्व से कहो हम हिंदू है | तु हिंदू असुनही वंचित आहेस...





<img src="garv-se-kaho-hum-hindu-hai.jpg" alt="garv se kaho hum hindu hai but your vanchit"/>





कॉंग्रेस पक्षाने मोठ्या जातीचे धनदांडगे हाताशी धरून ६० वर्षे जातीच्या नांवाने राजकारण केले आणि देशात घराणेशाही मजबूत केली...!!
 
सत्तेसाठी जातीच्या ऐवजी धर्म वापरायचा असे ठरवून धर्माच्या नावावर राजकारण करण्यासाठी आरएसएस प्रणित भाजप आणि शिवसेने सारख्या पक्षांनी १९९० च्या दशकात ओबीसी साठी मंडल आयोग लागू होता बरोबर...
"गर्व से कहो हम हिंदू है."!
अशी आरोळी ठोकून धर्माचा राजकारणातील वावर सुरू केला...!!
 
जातीच्या नावाने चालणा-या राजकारणाने सर्वात मोठा समुह असलेल्या ओबीसी बांधवांना राजकारणात काहीच साध्य करता आले नाही हा मुद्दा मांडून हिंदू, हिंदुत्व अशी फोडणी देतं धर्माच्या नावाखाली ओबीसी बांधवांचा राजकीय वापर सुरू झाला आहे...!!
 
गेली ३० वर्षे राममंदिर आणि त्यासारखेच काही मुद्दे घेऊन तुमची मतं घेतली आणि गेली ८ वर्षे स्पष्ट बहुमताची केंद्रीय सत्ता हस्तगत केली, त्यामध्ये ओबीसी बांधवांना काय मिळाले...??
ओबीसी समुहाची जातिनिहाय जनगणना झाली का..?? उत्तर आहे नाही.
मंडल आयोगाची योग्य अमंलबजावणी होते का...??
उत्तर आहे नाही, ऊलटं होते ते आरक्षण काढून घेण्याला सुरुवात झाली आहे...!!
(परंतु उच्च वर्णियांना कुठलीच मागणी, मोर्चा न काढता १०% आरक्षण लागू झाले.)
 
हिंदू म्हणून मते घेतली मात्र सामाजिक प्रतिष्ठा किंवा राजकीय पुढारपणं, निर्णय प्रक्रियेत सहभागीत्व तथा आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण यापैकी एकही बाब मिळाली नाही हे वास्तव आहे...!!
हिंदुत्वाचा पुरस्कार करणा-या भाजप आणि शिवसेना या पक्षांनी ओबीसी बांधवांसाठी राजकीय न्यायाचं सुत्र अवलंबीलं का...???

नेतृत्वाच्या संदर्भात आणि निर्णय प्रक्रिया हातात घेण्याचा विचार करता,...
हिंदुत्वाच्या नांवावर मते घेणा-या शिवसेनेने १९९५ साली सत्तेत जातांना मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री केले मात्र ओबीसी छगन भुजबळ मुख्यमंत्री म्हणून चालले नाही हा इतिहास आहे...!!
तीच रीत भाजपची आहे, २०१४ ला देवेंद्र फडणवीस यांना जुनियर असुनही पाच वर्षे कायम मुख्यमंत्री बनविले मात्र आयुष्यात ओबीसी गोपीनाथ मुंडे यांना मुख्यमंत्री होता आले नाही हा काही योगायोग नाही तर हा उच्च वर्णिय राजकीय लोकांचा राजकीय डाव आहे हे ओबीसी बांधवांनी समजून घेणे गरजेचे आहे...!!
 
तुम्हाला प्यादे म्हणून वापरले जाते निर्णय घेण्याची क्षमता असलेल्या पदावर नेमणूक केली जातं नाही...!!
धर्माच्या नावाखाली राजकारण करणारे राजकीय पक्ष हिंदू धर्मातील ओबीसी या मोठ्या वर्गाला मुठभर लोकांच्या हितासाठी वापरुन घेतं आहेत ही भुमिका समजून घेणे गरजेचे झाले आहे...!!
 
जातीच्या नावाखाली घराणेशाही मजबूत करणा-या कॉंग्रेस पक्षाने उच्च वर्णियांच्या हिताचेच राजकारण केले ओबीसी बांधवांच्या मंडल आयोगाला विरोध केला आणि ६० वर्षे ओबीसी समुहाची ससेहोलपट झाली हा इतिहास आहे...!!
 
दुधाने तोंड पोळलेला ताकही फुंकून पितो म्हणतात त्याप्रमाणे ओबीसी समुहाने आता धर्माच्या नावाखाली आणखी किती काळ स्वतः ची राजकीय ससेहोलपट करुन घ्यावी याचा गांभिर्याने विचार केला पाहिजे...!!
मते तुमची आणि देशातील सर्वच संपत्ती एक टक्का ही नसलेल्या मुठभर भांडवलदाराला विकून देशाच्या आर्थिक नाड्या भांडवलदारांच्या हातात एकवटतं आहेत आणि ८०% हिंदूना आर्थिक गुलामगिरीच्या दिशेने ढकलले जाते आहे हे ओबीसी बांधवांनी समजून घेतले पाहिजे...!!
धर्माची निर्मिती कशासाठी...??
हा प्रश्न तत्वज्ञानाच्या कसोटीवर विचारला गेला तेव्हा त्याचे उत्तर समाजाच्या नैतिक सबलीकरणासाठी असे सर्वच धर्मशास्त्र देतात...!!
 
मात्र धर्माचा राजकारणात वापर करणारे राजकीय पक्ष इतर धर्माबद्दल कमालीचा द्वेष शिकवू लागले आणि धर्माला बदनाम करु लागले आहेत हेही समजून घेतले पाहिजे...!!
तुम्हाला दिले काहीच नाही, मात्र तुमच्या मनात इतरांबद्दल ठासून द्वेष भरला असेल तर तुमची वैचारिक प्रगती झाली की, अधोगती याचे एकदा चिंतन,मनन कराच.....!!
 
छोट्या छोट्या जातीत विखुरलेला, आर्थिक विपन्नावस्थेत जगणारा, गांव खेड्यात कोरडवाहू शेती करणारा, मजुर म्हणून जीवन कंठणारा, शहराच्या बाजूला झोपडी बांधून भविष्याकडे आशाळभुतपणे बघणारा, अलुतेदार, बलुतेदार म्हणून उदरनिर्वाह करणारा, भिक्षा मागताना गावोगाव भटकंती करणारा,तांडा,पाळा,वस्ती,जगंलात जनावरांसह राहणारा,अकुशल कामगार म्हणून मिळेल ते कष्ट ऊपसणारा, मोठा वर्ग आपल्या देशात आहे आणि त्यांना त्यांचे हक्क अधिकार देण्याच्या ऐवजी त्याला भुलथापा दिल्या जातात हा विचार ओबीसी बांधवांनी केला पाहिजे...!!
 
तु स्वतः ची ओळख हिंदू म्हणून विकसित केली असेल तर त्याला कुणाचाच विरोध असण्याचे काही एक कारण नाही मात्र तु वंचित हिंदू आहेस हेही एकदा समजून घे...!!
 
तुला तुझी आणि तुझ्या पुढच्या पिढीची प्रगती पाहिजे असेल तर हिंदुत्वा बरोबरचं मी वंचित हिंदू आहे हेही लक्षात घेऊन राजकीय निर्णय घेतले जावे अशी अपेक्षा आहे...!!
 
हिंदू म्हटल्यावर निश्चिती होतं नाही म्हणून जात किंवा आडनाव विचारुन निश्चिती केली जाते त्याप्रमाणे तु हिंदू आहेस मात्र प्रस्थापित तीन टक्के वाला की, सर्वच बाबतीत वंचित असलेला....??
 
मी वंचित हिंदू आहे ही ओळख तुला पटवून घेता आली तरच तुला लोकशाहीतील वाटा मिळेल अन्यथा इथे हिंदू म्हणून मुठभर लोकांसाठी सत्तेचा वापर केला जातो ,आणि तुला वापरुन घेतले जाते आहे मित्रा हे अनुभवांती लक्षात घे..!!
 
जयभीम.
साभार -  भास्कर भोजने.

हिंदी अनुवाद


कांग्रेस पार्टी ने 60 साल तक जाति के नाम पर बड़ी जातियों की दौलत अपने हाथ में लेकर देश में वंशवादी शासन को मजबूत किया...!!
 
सत्ता के लिए जाति के बजाय धर्म का इस्तेमाल करने का फैसला करके, आरएसएस जैसी पार्टियों ने बीजेपी और शिवसेना को धर्म के नाम पर राजनीति करने के लिए प्रेरित किया, 1990 के दशक में ओबीसी के लिए मंडल आयोग लागू किया गया था।
"गरवा से कहो हम हिंदू है।"!
ऐसा रोना रोते-बिलखते धर्म ने शुरू की राजनीति में अपनी राह...!!
 
ओबीसी भाइयों का राजनीतिक उपयोग धर्म के नाम पर यह मुद्दा उठाकर शुरू हो गया है कि ओबीसी भाई, जो सबसे बड़ा समूह हैं, जाति के नाम पर चल रही राजनीति के कारण राजनीति में कुछ भी हासिल नहीं कर सके।
 
पिछले 30 वर्षों से राम मंदिर और कुछ ऐसे ही मुद्दों पर अपना वोट लेकर और पिछले 8 साल से स्पष्ट बहुमत वाली केंद्रीय सत्ता से ओबीसी भाइयों को क्या मिला...??
क्या ओबीसी वर्ग की जातिवार जनगणना हुई थी..?? जवाब न है।
क्या मंडल आयोग को सही तरीके से लागू किया गया...??
जवाब है नहीं, उल्टा आरक्षण की वापसी शुरू हो गई है...!!
(लेकिन उच्च जातियों के लिए बिना किसी मांग या मार्च के 10% आरक्षण लागू किया गया था।)
 
हिंदू के रूप में वोट दिया लेकिन सामाजिक प्रतिष्ठा या राजनीतिक नेतृत्व का एक भी पहलू नहीं, निर्णय लेने की प्रक्रिया और आर्थिक सशक्तिकरण में भागीदारी वास्तविकता है...!!
क्या हिंदुत्व की पैरवी करने वाली बीजेपी और शिवसेना ने ओबीसी भाइयों के लिए राजनीतिक न्याय का फॉर्मूला अपनाया...???

नेतृत्व और निर्णय लेने की प्रक्रिया को संभालने के संदर्भ में,...
हिंदुत्व के नाम पर वोट लेने वाली शिवसेना ने 1995 में सत्ता में आने पर मनोहर जोशी को मुख्यमंत्री बनाया, लेकिन ओबीसी छगन भुजबल ने मुख्यमंत्री के रूप में काम नहीं किया, यह इतिहास है...!!
यही हाल बीजेपी का है, 2014 में देवेंद्र फडणवीस जूनियर होते हुए भी पांच साल के लिए मुख्यमंत्री बने थे, लेकिन ओबीसी गोपीनाथ मुंडे अपने जीवन में मुख्यमंत्री नहीं बन पाए। !!
 
आपको मोहरे के रूप में इस्तेमाल किया जाता है और निर्णय लेने की स्थिति में नियुक्त नहीं किया जाता है...!!
धर्म के नाम पर राजनीति करने वाले और मुट्ठी भर लोगों के फायदे के लिए हिंदू धर्म में ओबीसी के बड़े वर्ग का इस्तेमाल करने वाले राजनीतिक दलों की भूमिका को समझना जरूरी हो गया है...!!
 
यह इतिहास है कि जाति के नाम पर वंशवाद को मजबूत करने वाली कांग्रेस पार्टी ने केवल सवर्णों के हित में राजनीति की, ओबीसी भाइयों के मंडल आयोग का विरोध किया और 60 साल तक ओबीसी समूह को खूंखार रखा गया... !!
 
जैसा कि कहा जाता है, ओबीसी समुदाय को गंभीरता से विचार करना चाहिए कि वह कब तक धर्म के नाम पर अपने राजनीतिक खरगोश का खेल खेलता रहेगा...!!
ओबीसी भाइयों को समझना चाहिए कि अपनी संपत्ति और देश की सारी संपत्ति मुट्ठी भर पूंजीपतियों को बेचकर, जो एक प्रतिशत भी नहीं हैं, देश की आर्थिक नब्ज पूंजीपतियों के हाथों में केंद्रित हो रही है और 80% हिंदुओं को धकेला जा रहा है। आर्थिक गुलामी की ओर...!!
धर्म का निर्माण किसके लिए होता है...??
जब इस प्रश्न को दर्शनशास्त्र की परीक्षा में डाला गया, तो समाज के नैतिक सशक्तिकरण के लिए ऐसे सभी धर्मशास्त्रों द्वारा उत्तर दिया जाता है...!!
 
लेकिन यह भी समझना चाहिए कि राजनीति में धर्म का इस्तेमाल करने वाले राजनीतिक दल दूसरे धर्मों के प्रति अत्यधिक घृणा और धर्म को बदनाम करने की शिक्षा देने लगे हैं...!!
आपको कुछ नहीं दिया जाता है, लेकिन अगर आपका मन दूसरों के प्रति घृणा से भरा है, जब आप बौद्धिक रूप से आगे बढ़ चुके हैं, तो इस गिरावट के बारे में सोचें...!!
 
छोटी जातियों में बिखरा हुआ, आर्थिक गरीबी में जीवन यापन करने वाला, गांवों में सूखी भूमि काश्तकार, मजदूर के रूप में रहने वाला, शहर के बाहरी इलाके में झोपड़ी बनाने और भविष्य को आशा से देखने वाला, भिखारी के रूप में जीवन यापन करने वाला, भिक्षा मांगने वाला, भटकता हुआ गांव-गांव भिक्षा मांगते जंगल में जानवरों के साथ रहने वाले टांडा, पाला, वस्ती, ओबीसी भाइयों को सोचना चाहिए कि हमारे देश में मजदूरों का एक बड़ा वर्ग है जो अकुशल श्रमिकों के रूप में मिलेगा और उन्हें उनका अधिकार देने के बजाय ठगे जा रहे हैं...!!
 
यदि आपने एक हिन्दू के रूप में अपनी पहचान विकसित कर ली है, तो कोई कारण नहीं है कि कोई इसका विरोध करे, लेकिन समझ लीजिये कि आप भी एक वंचित हिन्दू हैं...!!
 
अगर आप अपनी और अपनी आने वाली पीढ़ी की तरक्की चाहते हैं तो राजनीतिक फैसले इस बात को ध्यान में रखकर लेना चाहिए कि मैं हिंदुत्व के साथ-साथ एक वंचित हिंदू भी हूं...!!
 
जब आप हिन्दू कहते हैं, तो आप निर्धारित नहीं होते, जैसे जाति या उपनाम निर्धारित होता है, लेकिन क्या आप हिन्दू हैं, 3 प्रतिशत स्थापित हैं या हर दृष्टि से वंचित हैं...??
 
अगर आप खुद को यकीन दिला दें कि मैं एक वंचित हिंदू हूं, तो आपको लोकतंत्र में हिस्सा मिलेगा, नहीं तो यहां सत्ता का इस्तेमाल मुट्ठी भर लोगों के लिए हिंदू के रूप में किया जाता है, और आपका इस्तेमाल किया जा रहा है, मेरे दोस्त, इसे अनुभव से याद रखना.. !!
 
जयभीम।
साभार- भास्कर भोजने।

इंग्रजी अनुवाद


The Congress party did politics in the name of caste for 60 years with the wealth of big castes in their hands and strengthened the dynastic rule in the country...!!
 
By deciding to use religion instead of caste for power, parties like the RSS led BJP and Shiv Sena to do politics in the name of religion, in the 1990s Mandal Commission was implemented for OBCs.
"Garva se kaho hum Hindu hai."!
By making such a cry, religion started its path in politics...!!
 
The political use of OBC brothers has started in the name of religion by raising the issue that OBC brothers, who are the largest group, could not achieve anything in politics because of the politics run in the name of caste.
 
For the last 30 years taking your votes with Ram Mandir and some similar issues and for the last 8 years of clear majority central power, what did the OBC brothers get...??
Was there caste wise census of OBC group..?? The answer is no.
Was Mandal Commission properly implemented...??
The answer is no, on the contrary, the withdrawal of reservation has started...!!
(But 10% reservation was implemented without any demand or march for higher castes.)
 
Voted as Hindus but not a single aspect of social prestige or political leadership, participation in decision making process and economic empowerment is the reality...!!
Did BJP and Shiv Sena, which advocate Hindutva, adopt the formula of political justice for OBC brothers...???

In terms of leadership and taking over the decision-making process,...
Shiv Sena, which takes votes in the name of Hindutva, made Manohar Joshi the Chief Minister when it came to power in 1995, but OBC Chhagan Bhujbal did not work as Chief Minister, it is history...!!
The same is the case with BJP, in 2014 Devendra Fadnavis was made the Chief Minister for five years even though he was a junior, but OBC Gopinath Munde could not become the Chief Minister in his life. !!
 
You are used as a pawn and not appointed to a decision-making position...!!
It has become necessary to understand the role of the political parties who do politics in the name of religion and are using the large class of OBCs in Hinduism for the benefit of a handful of people...!!
 
It is history that the Congress party, which strengthened dynasticism in the name of caste, played politics only in the interests of the upper castes, opposed the Mandal Commission of OBC brothers, and for 60 years, the OBC group was rabbit holed...!!
 
As the saying goes, the OBC community should seriously consider how much longer it will continue to play its political rabbit hole in the name of religion...!!
OBC brothers should understand that by selling your wealth and all the wealth of the country to a handful of capitalists who are not even one percent, the economic pulse of the country is being concentrated in the hands of the capitalists and 80% Hindus are being pushed towards economic slavery...!!
What is the creation of religion for...??
When this question was put to the test of philosophy, the answer is given by all such theologies for the moral empowerment of the society...!!
 
But it should also be understood that political parties using religion in politics have started teaching extreme hatred towards other religions and defaming religion...!!
Nothing is given to you, but if your mind is full of hatred towards others, when you have progressed intellectually, think about this decline...!!
 
Scattered among small castes, living in economic poverty, dry land cultivator in villages, living as a laborer, building a hut on the outskirts of the city and looking to the future with hope, earning a living as a beggar, begging for alms, wandering from village to village asking for alms, Tanda, Pala, Vasti, living with animals in the forest. , OBC brothers should think that there is a large class of laborers in our country who will get as unskilled workers and instead of giving them their rights they are being cheated...!!
 
If you have developed your identity as a Hindu, there is no reason why anyone should oppose it, but understand that you are a deprived Hindu too...!!
 
If you want progress of you and your next generation then political decisions should be taken keeping in mind that I am a deprived Hindu along with Hindutva...!!
 
When you say Hindu, you are not determined, just like caste or surname is determined, but are you a Hindu, the established 3 percent or the deprived in all respects...??
 
Only if you can convince yourself that I am a deprived Hindu, you will get a share in democracy, otherwise power is used here as a Hindu for a handful of people, and you are being used, my friend, remember this from experience..!!
 
Jaibhim.
Courtesy - Bhaskar Bhojane.











vanchit vanchit bahujan aghadi bhaskar bhojane prakash ambedkar hindu 
dr ambedkar hd images dr ambedkar photos hd ambedkar 4k images dr br ambedkar photos gallery babasaheb ambedkar photo ambedkar full photos dr ambedkar photos all buddha ambedkar photos hd babasaheb ambedkar images with quotes


1 Comments

  1. अतिशय फालतू विचार आहेत लेखकाचे

    ReplyDelete

Post a Comment